पितरांची आठवण
असा कधीही क्षण येत नाही
मज पितरे ती भेटत नाहीजव आठवतो देव-गुरू ला
तव आठवती पितरे मजला
नसतो मी, जर न होती पितरे
वंश धर्म 'त्यां' मुळे समजला
पितृपक्ष जरी असे ठरवला
अस्तित्वची नच जर वंश हरवला
म्हणूनी स्मरा दिनरात तयांना
घास जरी कां असे भरवला
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home