Thursday, 16 September 2021

विस्फोट

वाढत्या लोकसंख्येसह मागणी-उपभोक्ता-पुरवठा-विक्री व्यवस्था अशा सर्वच क्षेत्रात अनाकलनीय आणि अमर्याद बदल होत आहेत. प्रत्येक देशात लोकसंख्या विस्फोटक स्वरूप धारण करून विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा बनला आहे. विडंबना अशी की हा विस्फोट देशांना विकासासाठी सहाय्यक जनतेचा नसून अनुत्पादक आणि परिणामी शोषण करणाऱ्या जनसमुदायांचा आहे. ह्या विदारक स्थिती ला जोड आहे ती कृत्रिम किंवा आभास निर्माण करण्यात निष्णात झालेल्या प्रसार माध्यमांची. सत्याची कत्तल करून हानिकारक अजेंडा राबविण्यात पत्रकारिता कुजून गेली आहे. हिंदु समुदायाची दिशाभूल करत त्यांचं शोषण सर्व प्रकारे होत आहे. वाढती महागाई हा जगभरातील माफियांच्या मुठीत जकडलेल्या राजकारण्यांच्या दरिद्री मानसिकतेचा परिपाक आहे. गुणवत्ता संपन्न मानवी जीवन हे पुढील काही शतकांपुढील आव्हान ठरणार आहे.

Saturday, 11 September 2021

श्री गणेशाय नमः

सैद्धांतिक प्रभात के स्वर्णमयी क्षणों में मेरा अभिवादन स्विकार करें मित्र! जिस तरह हर रात्रि का अंधियारा हटकर नये दिन का सकारात्मक उदय होता है, उसी तरह हर दु:ख की अवधि समाप्त होते ही, मन के नभ में सुखदाई संकल्पना जन्म लेती है। सुखकर्ता विघ्नहर्ता भगवान श्री गणेश उत्सव दरम्यान विशेष रूप से अपने मन मस्तिष्क पर प्रभाव डालते हैं। हम सभी को इस दौरान ईष्ट कामना सिद्धि का आयाम प्राप्त हों यही प्रार्थना 🌹🌹🌹

Tuesday, 7 September 2021

पाकिस्तान का नापाक दामन

पाकिस्तान यानी भारतीय राजनीति को अपने खुदगर्जी की खातिर तहस नहस करने वाले महान ढोंगी पाखंडी अधर्मी गांधी और नेहरू की अनौरस उपज है। पाकिस्तान यानी जिन्ना जैसे नादान महामूर्ख के मोहरे बनने का नतीजा है। पाकिस्तान यानी जाहिल गंवार नेताओं की महत्वाकांक्षा का अनर्गल प्रयास है। पाकिस्तान यानी नापाकों की नापाक हरकतों से उगा हुआ विषवृक्ष है जो शनै शनै पूरी दुनिया को अपने जहर से विषैला बना रहा है। 
पाकिस्तान में निर्यातोपयोगी सिर्फ एक ही बात उपजती है, वो है आतंकवाद। अमरीका यूरोप से लेकर हिंदुस्थान तथा अफगानिस्तान तक पाकिस्तानी हुक्मरानों के गंदे मक़सद के कारनामे जगह जगह देखने मिलते है और परिणामस्वरूप लाखों लोगों की जिंदगी प्रभावित होती आई है।
एक ही उपाय है, संपूर्ण निर्मूलन। हां! पाकिस्तान का संपूर्ण निर्मूलन!!
ऐसा करते समय इस बात को गंभीरता से देखना होगा कि इस विषैले तत्वों की कोई उपज कहीं जड न पकड़ पाएं।
रविन्द्र सरदेशमुख (कवि'रवि')

Sunday, 5 September 2021

मातृदिनाच्या निमित्ताने

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। मातृभ्यां नमः, मातृदेशोभ्यां नमः 🙏 हे माय माऊली जन्म दात्री तू विलक्षण सृजन कर्ती आहेस तुझ्या कुशीत जन्म घेऊन आम्ही राष्ट्र कार्य करण्यास्तव सक्षम झालो आहोत, धर्म कार्य करण्यास्तव त्यागी झालो आहोत. हे माते तुझ्या मायेच्या उबेतून आम्ही विश्वाला प्रेमाची व्याख्या समजावू शकलो आहोत, तू संस्काररूपी वसने प्रदान करून आम्हाला शीलवान बनवले आहेस. चारित्र्याचे सर्वगुण आम्ही तुझ्याच शब्दांतून ओघवणाऱ्या अमृताचे रसपान करून ग्रहण केलेत. तुझ्या अनंत लीलांनी व्याप्त असं हे आमचं जगणं ही तुझी मानवतेला मिळालेली देणगीच आहे. अख्खी मानवजात किमान सनातन धर्माचे पालन करणारे तरी तुझं आमच्या अस्तित्वातील महत्व कधीच विसरणार नाहीत 🙏🌹🙏

पोळा कृषक आणि परंपरा

श्रावण महिन्यातील अखेरच्या दिवशी अर्थात श्रावणी अमावस्येला महाराष्ट्र आणि दक्षिण प्रांतात पोळा ह्या सणाची व्याप्ती दिसून येते.कृषी संबंधित सगळी कामं बहुधा बैलांच्या साहाय्याने केली जातात म्हणजेच अन्नधान्य उत्पादनात शेतकऱ्यांची खरी सहायता हे कामसू मूक जीव शरीर झिजवून करतात. मातीतून मोती पिकावा म्हणून आणि मानव जातिचे पोषण व्हावे यासाठी हा मातीतील मोती, पाणी व प्राणवायू इतकाच महत्वाचा आहे. 
कांहीं दशकांपूर्वी पर्यंत एखाद्या परिवाराची आर्थिक परिस्थिती आकलन करावयाची असेल तर त्यांच्या गोठ्यात किती बैलजोड्या आहेत हे बघितले जात असे. यांत्रिकीकरण वाढलं आणि समृद्धी च्या व्याख्या बदलल्या. खरं पाहता आपण शाश्वत समृद्धी पासून भ्रामक समृद्धी कडे मार्गस्थ झालो आणि अनेक चीर स्थायी उपलब्धींना मुकलो आहोत. समाजाची घडी उध्वस्त होईल इतपत ह्या यांत्रिकीकरणाचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडला आहे, परिणामी आपण वैयक्तिक स्वास्थ्यासोबत सामाजिक स्वास्थ्य देखील बिघडवून बसलो आहोत.
वाढतं शहरीकरण आणि त्याच्या आकर्षणापायी कित्येक परिवार नष्ट झालेत हे सत्य आपण अभ्यासत नाही हा दैवदुर्विलास आहे. सहस्त्रकांच्या जडणघडणीतून जी व्यवस्था मजबूत झाली आहे तिला काही दशकांमध्ये आपण सुरूंग लावला आहे. ह्याच्या दुष्परिणामांचं ज्वलंत उदाहरण म्हणून पश्चिमी देशांकडे बघता येईल. आपणही त्याच दिशेने जात आहोत हे कुणा द्रष्ट्याला अजून पर्यंत जाणवलेलं नाही हे आश्चर्य म्हणावं की आभासी जगाची भुरळ पडली म्हणावं? 
पोळ्याच्या दिवशी पुरणपोळी खाताना किमान त्या उपकार कर्त्या जीवांची सहानुभूती पूर्वक आठवण प्रत्येकाने करावी. क्षण दोन क्षण आपल्या परंपरा विषयी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून चर्चा करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे.
सनातन धर्म आणि त्याची ध्वजा आपल्या स्थापित रीतिरिवाजांसह अबाधित राहो हीच कामना.
पोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा.
रविंद्र सरदेशमुख (कवि 'रवि')

शिक्षक दिनाचा उदो उदो

जय श्रीराम,
मित्रांनो आजच्या दिवशी भारतीय संहितेनुसार आपण शिक्षक दिन साजरा करतो असं ऐकिवात आहे. खरं सांगायचं तर ही एक केवळ प्रासंगिक आठवण तेवढी राहिली आहे, ज्या गोष्टीचा उत्सव व्हायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही क्षणिक मानतो आणि नसत्या ढोंग ढकोसल्या मध्ये शताब्दी, दशाब्दी किंवा स्मृति प्रित्यर्थ संपूर्ण वर्षभर बोंबाबोंब करीत असतो. माझा कटाक्ष अर्थातच तथाकथित ढोंगी मस्तराम महात्म्यांच्या बाबतीत आहे ज्यांनी स्वस्तुतीच्या आणि वृथाभिमानाच्या नादात आपल्या ह्या अद्भुत महान देशाचं वाटोळं करून टाकलं आहे. आश्चर्य म्हणजे आजही आम्ही त्यांना वंद्य मानतो, पूज्य मानतो. त्यांच्या तस्वीरी आजही आमच्या संसदेमध्ये सन्मान प्राप्त ठिकाणी विराजमान आहेत. असो! 
मुळात विषय आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचा. विडंबना अशी की ह्या प्रसंगाला गुगल मुळे आपल्या पर्यंत पोचावे लागते, आपली कुंभकर्णी झोप तशी आताशा कुठल्याही सांस्कृतिक विषयासाठी उघडत नाही. 
भारतातील ज्ञान सरितेला प्रवाहित ठेवण्यामध्ये आमच्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे आणि डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं पांडित्य जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून सरकारने ह्या दिनाला शिक्षक दिन म्हणून घोषित केले, मात्र ह्या दिनाला विशेष महत्त्व देणं काही सरकारला जमलं नाही. 
वर्तमान काळात शिक्षण आणि शिक्षक ह्या दोन्ही संथा वाणिज्यिक विषय झालेल्या आहेत, पैशाने विकत घ्याव्या लागतात, आजच्या भाषेत बिकाऊ माल झालेल्या आहेत. लाखो रुपये खर्च करून प्राप्त केलेलं ज्ञान मग स्वतः चा बाजार मांडून सामान्यांच्या जीवनाला प्रभावित करत करत, बहुतांश प्रसंगी सामान्यांना उध्वस्त करून आपल्या ज्ञानाचा अंधार जगभर पसरवीत आहेत. बिकाऊ डॉक्टर आणि बिकाऊ वकील हे दोघेही आपापल्या अशीलांचं किती अनिर्बंध पणाने शोषण करतात हे प्रत्येकाने अनुभवलेले आहे. शिक्षण क्षेत्रही बाजारबुणग्यांनी व्यापून टाकले आहे. भ्रष्टाचार हा सर्वमान्य झाला असून शिष्टाचाराचा भाग बनला आहे. 
शिक्षक दिन सार्थक करायचा असेल तर वैचारिक पातळी आधी स्वच्छ करावी लागेल, भ्रष्ट प्रथा आणि त्यांचे जनक, पुरस्कर्ते ह्यांचा बंदोबस्त करावा लागेल. अंती माझ्या मनातील गुरुंचे स्थान व्यक्त करताना एवढेच म्हणेन की
" गुरुर्ब्रह्मा: गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः"🙏🌹🙏
कवि 'रवि'




Friday, 3 September 2021

तीसरी लहर, मिडिया और हम

सुप्रभात मित्रवर! शनै शनै हम को~ रोना की दूसरी लहर को भूलकर अपने जीवन यापन की विधियां संवारने में जुटे हैं कि इसे देख मिडिया नाम का ब्रम्हराक्षस फिर ककोरोना की तीसरी लहर को हमारे मन-मस्तिष्क पर थौंपने की तैयारी कर बैठा है और जैसे ही अक्टूबर माह की शुरुआत होगी हम पूरी तरह से कोरोना की तीसरी लहर के चपेट में होंगे देश का हर प्रकार का मिडिया हमें बचाने के लिए हर दिन हर पल यथा संभव कोरोनारोधी शरसंधान करता रहेगा। हम सिकुड़ने की परिसीमा का दायरा और बढ़ा कर शायद बेडरुम के बाहर भी नहीं निकलेंगे। ओनलाइन सप्लाई, दवाखाने, और अन्य सभी उद्योग परंतु पुरजोर तरीके से चलते रहेंगे। गरीब की गरीबी उसके साथ समाप्त हो जाएगी, अशक्त जीव बिना किसी खौफ के अपने अपने आराध्य के चरणों में पहुंच जाएंगे और हमारे देश का शुद्धिकरण होगा.......अगली ४थी लहर के आगमन के लिए। जय श्री राम 🙏