देव देव्हारा आणि भक्ती
भारतीय संस्कृति एवं हिंदु जनजागृति को समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के द्वितीय सरसंघचालक परम पूजनीय श्रीमान गोलवलकर गुरूजी का जन्म दिन आज है। उच्च विद्या विभूषित श्री गुरुजी हिंदु धर्म के गाढ़े अभ्यासक थे। १९०६ वर्ष उनका जन्म वर्ष है और १९७३ उनके देहांत का वर्ष है। आजन्म स्वयंसेवक रहे श्री गुरुजी सन १९४०से १९७३तक सरसंघचालक रहे। परम पूजनीय आद्य सरसंघचालक डॉ केशव बलिराम हेडगेवार जी पर उनकी नितांत श्रद्धा थी और डॉक्टर साहब के निस्सिम अनुयाई भी बने रहे। उनके आचरण में अथवा वक्तव्य में कदापि राजनीति का अन्तर्भाव नहीं रहता था, बस धर्म रक्षा, मानव सेवा और वैश्विक एकात्मता का संकल्प लिए वे लाखों स्वयंसेवकों का आदर्श बने रहे। समाज में जहां कहीं पीडा नजर आई, श्री गुरुजी ने उसका निराकरण करने हेतु संघ स्वयंसेवकों को प्रेरित किया। संघ प्रचारकों का एक वैषिष्ट्य होता है कि वे हिंदुस्थान के लगभग सभी प्रदेशों से वाकिफ होते हैं, इस उपक्रम के बहुधा श्री गुरुजी उत्तम उदाहरण थे। सन्यस्त वृत्ति के कारण उनके चेहरे पर एक विलक्षण प्रतिभा दृगोचर होती थी। विद्वत्ता से प्रचुर उनके बौद्धिक, संघ स्वयंसेवकों के लिए संपदा समान है, और उनके द्वारा बताए गए अमृत वचन वर्तमान में भी दिशा दर्शन के कारक हैं। संघ कार्य से किसी भी प्रकार की प्रसिद्धि या वैयक्तिक लाभ की अपेक्षा नहीं रखी जानी चाहिए ऐसा अलिखित नियम संघ अनुशासन में है, और डॉक्टर जी से लेकर वर्तमान सरसंघचालक डॉ मोहन भागवत जी तक सभी के चरित्रों का यह प्राथमिक स्वभाव दर्शन है।
छत्रपती शिवराय आठवताच प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयाचा ऊर भरून येतो हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. आणि आजच्या बदलत्या युगात तर छत्रपती शिवराय यांचं चरित्र हा जागतिक पाठ्यक्रमाचा विषय झालेला आहे. शिवरायांच्या ह्या उत्तुंग यशामध्ये अर्थातच त्यांच्या असंख्य ज्ञात किंवा अज्ञात योगदान आणि बलिदान सामावलेलं आहे. उदाहरणे अनेक आहेत, एका अर्थाने असेही म्हणता येईल की त्या काळी शिवरायांचा स्वराज्याचा लढा ही एक सांघिक चळवळ बनली होती आणि महाराष्ट्रातील प्रत्येक परिवार त्यात सामील होता.
शर आर्त भावनांना स्पर्शून आज गेला
शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मिटने वालों का बाकी यही निशाॅं होगा
जुनून है के अब
जोवर हिंदु हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे जीवंत होते तोवर भाजपा-सेना यांची दीर्घकालीन युती देखील जीवंत होती. त्यांच्या पश्चात हळूहळू स्वार्थी लोकांची कारस्थाने सुरू झालीत आणि त्याचे रुपांतर शेवटी युती तुटण्यात झाले.
तुका म्हणे ऐशा नरा...मोजुनी माराव्या पैजारा
माव्या साऱ्या भावाईले मावा पायटुनचा रामराम. झाली अशिन ना भौ तुमच्या वाली च्या न्यायरी? तं मंग चला जरा फिऱ्याले, यिवू पाहून कुठी कुठी काय व्हवून ऱ्हायलं ते!
ये खामोश सा मंज़र, ये थमती हवाएं
भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान करणाऱ्या विदेशी बांडगुळांवर बहिष्कार घाला:
कृष्ण शास्त्री चिपळूणकरांची बकान्योक्ती प्रसिद्ध आहे तीचा मतितार्थ असा:
वक्तृत्वा" करिता दातृत्व, मातृत्व आणि भ्रातृत्व हे तीन भाव अंतर्भूत असणे आवश्यक आहे आणि तितकेच महत्त्वाचे आहे. ज्याच्या अंगी समाजाला काही देण्याची भावना असते तो त्या दातृत्वापोटी विचारांचं दालन उघडून दान करीत असतो. ज्याचे अंगी मातृत्व असते तो विचारांचं सृजन करतो आणि भ्रातृत्वाची ऊर्मी ज्यांचं जीवन व्यापून असते तेच अनेक विचारांची योग्य सांगड घालून वक्तव्य करण्यात सफल होतात. पोपटपंची करणारे बहू असू देत पण त्यांच्या वक्तृत्वाची छाप पडत नाही. व्यासंगी विद्वान होऊ शकतो परंतु सृजनशील हा खऱ्याअर्थाने विचार प्रवर्तक असतो.
जय श्रीराम