कसक
खामोशी ही अब जुबां का किरदार है
खामोशी ही अब जुबां का किरदार है
इस पैसे की भूखी दुनिया में
श्री गुरु पूर्णिमा!
बाज़ आया तो कभी फिर से गुनाह कर दूंगा
सुबह की राम राम मित्रवर। इस देश की धरा हरी चादर ओढ़े नये अवतार में फिर से अपने सृजन शीलता का सभी जीवों को आल्हाददायी कर्तव्य निभाने को तत्पर है। लेकिन हम स्वार्थी मनुष्य जीव उसके खुशहाली का प्रयास करने में चूकते हैं जबकि इतर सभी जीव अपना दायित्व बराबर निभाते हैं। कृषक, जिसे औरों के अपेक्षाकृत अधिक समयसूचकता होनी चाहिए, वो नकारात्मक ऊर्जा से लिप्त हो रहा है यह देख कर धरती माता के हृदय से विद्ध होने की भावना स्पष्ट गोचर हो रही है। पशुहत्या को पाप न समझ कर उसके मांस को व्यंजन की तरह परोसा जाने पर निसर्ग हमें क्या अभिशाप दे रहा है इसकी कल्पना मात्र से ही मन खिन्नता से भर जाता है। चौमासा की शुरुआत हो गई है और धर्म शास्त्र के अनुसार मनुष्य जीव को सात्विकता का अनुसरण करने का अनुरोध किया जाता है। आइए हम सब मिलकर इसे प्रकाशित करें। जय श्री राम 🙏
सुप्रभात मित्रवर, आज महाराष्ट्र-आंध्र-तेलंगना-कर्नाटक के आराध्य दैवत श्री विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ महाराज जी के उत्सव का दिवस है। संपूर्ण भारत में आज देवशयनी एकादशी भी मनाई जाएगी। ऐसी पावन बेला पर मन की प्रसन्नता बढाने में सहायक मित्रों की शुभकामनाएं प्राप्त होती है तो होंठों पर अनायास ही शब्द आ जाते हैं " पांडुरंग पांडुरंग, पंढरीनाथ महाराज की जय"। ऐसी मान्यता है कि भक्त पुंडलिक के खातिर साक्षात भगवान विष्णु यहां पंढरपुर में पधारे, पंहुचे तो पुंडलिक अपने पिता की सेवा में व्यस्त थे, भगवान ने पुकारा पुंडलिका मैं आया हूं! तो पुंडलिक बोले मैं माता-पिता की सेवा कर रहा हूं, उठ नहीं सकता, थोडी प्रतिक्षा करो। तो भगवान बोले 'मुझे आसन तो दो', भक्त पुंडलिक ने सामने ईंट नज़र आई तो वही बाहर फेंक कर कहा 'लो' विराजमान हो जाओ। तो प्रभु उस ईंट पर खड़े हो गए। युगे अठ्ठाविस विटेवरी उभा, कर कटावरी ठेवोनिया। तभी से पंढरीनाथ महाराज हाथ कमर पर धरे ईंट पर विराजमान है। हरि पांडुरंग भक्तवत्सल है, दिन दुखियारों की माऊली है। पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग 🙏🙏🙏🙏
आली आषाढी आषाढी मन पंढरी पंढरी
शेख यूं मैकदे की गली से गुजर गया
नज़र के आगे धुआं-धुआं सा क्योंकर है
हर पल है नागवार शिकायत किससे करें
ज्ञात वा अज्ञात तो जरी
राह चलते उस मकाम पर
सर्वात्मक आणि सर्वेश्वर तोच जगन्नियंता आहे. आपल्या शरीर रुपी यंत्राचा दूर नियंत्रक (रिमोट कंट्रोल) त्याच्या हाती आहे. असे असले तरी माणसाला बुद्धी देऊन त्याने काही प्रमाणात त्याला स्वचालित ही केले आहे. जसे की झोप येत नसेल तर झोपेची गोळी आहे, जागं होता यावं म्हणून 'आलाराम' ( हा विशेष वऱ्हाडी शब्द) लावता येतो. प्रवास निश्चिती करून स्थलांतरित होता येते. अन्ना साठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा, असं व्यंकटेश स्तोत्रातील एका लोकात उद्धरित आहे पण ठरवून पिकनिक ला जाण्याची शक्कल मानवनिर्मित आहे. म्हणून सगळं काही ईश्वर करतो, तोच घडवून आणतो असे भ्रामक विचार जोपासू नयेत. त्याने जे काही द्यायचं ते आपल्या जन्माचे वेळी आपल्याला देऊन टाकले आणि त्याचवेळी श्वास घेण्यापासून सगळं काही आपण करायचं आहे अशी कंडिशन सुद्धा लावून दिली. त्यामुळे "जीवन संघर्ष" हा शब्द आपला की वर्ड आहे. जे काही आपल्याला कमवायचे आहे ते प्रयत्न पूर्वक आणि कष्टातून साध्य करायचे हा अर्थ त्याला अभिप्रेत आहे. म्हणून जगताना प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने अध्ययन, परिणाम वगैरे बाबींचा सारासार विचार करण्याची गरज आहे. पाण्यात उडी मारण्यापूर्वी पोहणं येतं का हा निकष आहे तसेच कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यातील ज्ञान कितपत अवगत आहे ते ही महत्त्वाचं आहे. सारांश सर्वस्वी ईश्वरावर अवलंबून न राहता आपल्या मर्यादा ओळखून किंवा मर्यादांचा आवाका वाढवून इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत हाच ईश्वरी संकेत आहे. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम 🙏
न्याय देवता की आंखों पर पट्टी बांध कर उसे न्यायालय में यही कारण से रखा गया है कि वह न्यायालय में उपस्थित तो रहें लेकिन कुछ भी देखें नहीं। और, न्याय का व्यवसाय करने वाले खुलेआम न्याय देवता का चरित्र हनन कर सकें। न्याय देवता के हाथ में दिया गया पलडा भी एक तरफ झुका रहता है जो न्याय देवता देख नहीं सकती।
"साधना" मला ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणं आधी आवश्यक वाटते. एखादी विद्या अर्जित करायची असेल तर त्या साठी करायला लागणारा प्रयत्न म्हणजे साधना. साधना सफल झाली तरच सिध्दी प्राप्त होते. म्हणजेच एकार्थाने साधनेत एकाग्रता येणे ही प्राथमिक गरज आहे. तेंव्हा साधनेला बसलो असताना चित्त शांत आणि संयमी होत नसेल तर त्या स्थितीला साधना म्हणणे उचित ठरणार नाही. मुळात साधना करायची ती कशासाठी हे स्पष्ट असायला पाहिजे म्हणजे साधनेला ध्येय निश्चिती आवश्यक आहे. साधक हा एक प्रकारे संशोधक असावा लागतो, त्याचे ठायी ती ध्येयाविषयीची निष्ठा असणे अपेक्षित आहे. जर कां तुम्ही साधनेला बसले असताना मन सैरभैर होते आहे तर तेथेच थांबावे आणि त्या भ्रमितावस्थेला सोडून द्यावे. मग असा प्रयत्न करूच नये कां? असा प्रश्न साहजिकच उद्भवणार, त्यासाठी साधनेची पूर्वतयारी करावी. जसे की, पूजा अर्चना साग्रसंगीत पद्धतीने करण्याची सवय लावून घ्यावी. पूजाअर्चा करताना यथाविधी करता आली पाहिजे. सगळे उपचार निश्चित रुपात नित्य नियमाने जमायला पाहिजेत.कित्येक लोक जप करताना किंवा स्तोत्र म्हणताना शास्त्रोक्त उच्चारण करीत नाहीत, आरतीचे ही तसेच असते शब्दोच्चार स्पष्ट आहेत का, तालबद्ध आहेत का, लयबद्ध आहेत का ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पहिले त्यात प्राविण्य मिळवले पाहिजे. ते एक शास्त्र आहे हे आणि त्याची बंधने आहेत हे मान्य करून पूजा विधी करावा. हे व्यवस्थित जमायला लागले की त्यात पारंगत होण्यावर लक्ष केंद्रित करावे. व्यवस्थित जमतंय का ह्याची खात्री करून घ्यावी. ही झाली साधनेची पूर्वतयारी. शक्यतो साधनेची वेळ रात्री उशिराची ज्यावेळी सर्वत्र नीरव शांतता प्रस्थापित झालेली असते ती निवडावी. ब्रह्म मूहूर्त हा मंत्र पठण करण्यासाठी असतों, म्हणजे त्या वेळी आपली जीभ, कान आणि वाचा अर्थात स्वर हे वापरात असतात त्यामुळे ती वेळ साधनेची नाही हे लक्षात ठेवा. साधना ही स्वरहीन आणि आत्मकेंद्रित असते. त्यामुळे पंचेंद्रीयांना संयमित करून अंतस्थ ऊर्जेला प्रवाहित करायचे असते. साधना मनोरंजन असू शकत नाही हे मनावर बिंबवणे नितांत गरजेचे आहे. साधक हा आजच्या भाषेत स्कॉलर असतो आणि फेलोशिप साठी ऍस्पायरंट असतो. मला वाटते भावांनो माझं हे वक्तव्य तुम्हाला पटेल. जय श्रीराम जय श्रीराम
अक्सर के जिंदगी में
तिश़नगी अब तो
वो चलता रहा राहे बेमंजिल़ यारों